Sunday, 28 July 2013

+शाळा आमची छान होती,

+Last bench वर आमची Team होती ….


+खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली .


+जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …


+प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो …


+प्रार्थनेच्या वेळी मात्र….
सगळ्यांसारखे…नुसतेच
ओठ हालवायचो ….

+पावसाळ्यात शाळेत
जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन?
मुद्दामच भिजत जायच

+पुस्तक भिजू नये
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

+शाळेतून येता येता …
खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं

+प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा …

+शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तोबर्फाचा गोळा संपवायचा ….

+आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो …

+>इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान

>नागरिक शास्त्रात पंतप्रधान

>गणित… भुमितीत होतं …
पायथागोरसच प्रमेय…

>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून
का कुठलेतरी … वायव्य….

>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”

>English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा …

+शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights”
खेळणं ….

+Exams मधल्या
रिकाम्या जागा भरणं…
आणि जोड्या जुळवणं …
.
.

+पण आता शाळा नाही, मित्र नाही,
परीक्षा नाही,
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
रुसवे फुगवे नाही.....

+आत्ता उरलाय फक्त ''आयुष्य'' नावचभयाण जगणं




No comments: